स्वतःशी संवाद — ‘हो, मी चुकलो’ म्हणण्याचं धैर्य

मला सगळं कळतं… हीच चूक होती
रघुनाथरावांना खात्री होती—त्यांना सगळं कळतं. घर, पैसा, माणसं, नाती…सगळ्याचा अनुभव त्यांच्या खिशात होता.आणि अनुभव म्हणजेच शहाणपण,असं त्यांचं ठाम मत. मुलगा आदित्य काही बोलला,तर लगेच उत्तर

असण्याचा स्पर्श
दिसणं आणि असणं… या दोन गोष्टींच्यामध्ये जरी बारीकसा धागा असला तरी त्यामागची खोली अतोनात मोठी असते. आपण एखाद्या व्यक्तीकडे पाहतो तेव्हा आपल्या नजरेला जे दिसतं

सल्ले स्वस्त, कृती अमूल्य
आपल्याकडे सल्ल्यांचं एक अखंड कारखाना चालू असतो. कुणीही थोडं अडखळलं की आसपासचे सगळे ‘एक्स्पर्ट’ तोंड उघडतात— “हे कर, ते करू नको”, “असं करशील तर चांगलं

फक्त माना चा मोठेपणा नको… कर्तृत्वातही तितकंच मोठेपण हवं
आजच्या काळात एक गोष्ट नेहमी जाणवते—माणसांना मान हवा असतो, आदर हवा असतो, लोकांनी आपल्याकडे बघून “वा!” म्हणावं असं वाटतं. पण त्या मानाच्या बदल्यात लागणारी जबाबदारी,

कर्माची पावती उशिरा येते… पण चुकत नाही
जगात कुणी कुणावर अन्याय करतं, कुणी कुणाला कमी लेखतं, कुणी खोटं बोलून पुढे सरकतं — आणि आपण शांतपणे पाहत राहतो. आत कुठेतरी चीड येते, पण

अजूनही सांभाळतोय ती पिशवी
रोज बाहेर पडताना आपण एक पिशवी उचलतो – कधी ऑफिसची, कधी शाळेची, कधी भाजीची. पण खरी पिशवी ती नसतेच. खरी पिशवी म्हणजे मनात दडलेलं, न

लोक काय म्हणतील?
“निंदकाचे घर असावे शेजारी… तेथे चांगले सरवाडे घ्यावे पाणी.”— संत नामदेव “लोक काय म्हणतील?” हे वाक्य आपल्या आयुष्यात सतत कानावर पडतं. जणू प्रत्येक निर्णयाच्या दारात
This blog is my little slice of the interweb to share outfits, good shopping deals, recipes and show daily inspirations.